Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Bank karj mafi jahir

Bank karj mafi jahir: नमस्कार मित्रांनो, या बातमीमध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. ही माहिती वाचून शेतकऱ्यांना नक्कीच आनंद होईल. चला तर मग बातमीला सुरुवात करुया. महात्मा ज्योतिराव फुले कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे.  शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये अनुदान मिळत असून आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा मिळाला आहे. कारण केंद्र सरकारने आता भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. या बँक कर्जदाराची संपूर्ण कर्जमाफी राज्यातील सुमारे 34000 हजार शेतकऱ्यांचे जवळपास 964.15 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने आता घेतला आहे.

 

👇👇👇👇👇

संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

तुम्हाला या महत्त्वपूर्ण निर्णय शासन निर्णय देखील खाली दिलेला आहे. तो शासन निर्णय संपूर्ण वाचून तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हा मोठ्या कसोटीचा गेला होता. या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागला. आणि त्याचबरोबर कापसावर लाल्या रोगाचा देखील मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. या दोन नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे खूप सारे नुकसान झाले.Bank karj mafi jahir

परंतु आता शेतकऱ्यांना बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर आता ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटला आहे. शेतकरी हा कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकऱ्याला नव्याने कर्ज घेता येत नव्हते. आता शेतकरी नव्याने कर्ज घेऊ शकतात आणि रब्बी हंगामात चांगले पीक घेऊ शकतात.

सरकार कडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी शेतीमध्ये प्रगती करू शकतात आणि आपले उत्पादन अधिक करू शकतात. आपल्या भारत देशामध्ये शेतकऱ्याला मोठे प्राधान्य दिले जात आहे. शेतकऱ्याला जर निसर्गाने साथ दिली तर शेतकरी हा चांगलाच श्रीमंत होऊ शकतो.

सरकारने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे भूविकास बँकेतील कर्मचाऱ्यांना देखील त्यांचा थकीत पगार देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना जवळपास 275.40 कोटी इतकी रक्कम सरकारने मंजूर केली आहे.

सरकारकडून हा शासन निर्णय कधी प्रकाशित करण्यात आला आहे ते पुढील प्रमाणे पाहूयात, सरकारने भूविकास बँकेची संपूर्ण कर्जमाफी याचा शासन निर्णय हा 9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रकाशित करण्यात आला होता. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे.Bank karj mafi jahir

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *