Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Ration Card

Ration Card नमस्कार नागरिकांनो, भारत देशातील नागरिकांना मोफत राशन मिळत आहे. केंद्र सरकारने वाईट मार्गाने जे नागरिक राशन घेत होते त्या नागरिकांचे राशन कार्ड रद्द करण्यात आले आहे. ते नागरिक राशन दुकानातून राशन घेऊन इतरांना विकायचे अशा नागरिकांचे 10 लाख राशन कार्ड सरकारने रद्द केले आहे. पण गरिबांना मोफत राशन देण्यात येत आहे. आता शासनाने गहू आणि तांदूळ सोबतच तेल, मीठ आणि हरभरा हे राशन कार्डद्वारे नागरिकांना वितरित करण्यात येत आहे.

मोफत राशन या योजनेचा लाभ नागरिक घेत आहे. नागरिकांना आता 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ त्यासोबतच मीठ,तेल आणि हरबऱ्याचे पॉकेट आता राशन सोबत नागरिकांना मिळणार आहे. देशांमध्ये 80 कोटी नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. सरकारने राशन वाटप विक्रेत्यांना राशन कार्ड ची यादी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. राशन कार्ड या जिल्हा मुख्यालय कार्यालयात पाठवले जातील त्यानंतर राशन कार्ड रद्द करण्यात येईल.

गरीब राशन कार्डधारकांना तांदूळ आणि गहू 35 किलो देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आणि सर्वसामान्य राशन कार्ड धारकांना 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू येणार. भारत सरकार राशन कार्ड धारकांना नवीन सुविधा उपलब्ध करून देत आहे. गरीब राशन कार्ड धारकांना रेशनची सुविधा करून दिली आहे. नागरिक या सुविधांचा लाभ घेत आहे त्यांना खूप फायदा होत आहे.

गरीब राशन कार्ड धारकांना तेल हरभरा मीठ यांचे पाकीट वितरित करण्याचा आदेश सरकारने दिला. जे राशन कार्ड धारक लवकर राशन निहायला येईल. तेल मी ठरवा यांचे पॉकेट वाटप करण्यात येईल. व पात्र राशन कार्डधारकांचा डीलर्स यांना पाठवण्यात येईल. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.Ration Card

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *