Free Ration Yojna: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही या बातमी तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ती बातमी म्हणजेच आता एक वर्ष मोदी सरकार कडून गोरगरीब नागरिकांना मोफत रेशन धान्य मिळणार आहे. ही योजना नेमकी काय आहे? या योजनेअंतर्गत किती किलो राशन धान्य मोफत दिले जाणार आहे? या योजनेसाठी कोण कोणते नागरिक पात्र ठरणार आहेत? अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.
मित्रांनो ही योजना राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी जवळपास 81 कोटी नागरिक ठरणार आहेत. म्हणजेच या योजनेमार्फत जवळपास 81 कोटी नागरिकांना मोफत राशन धान्य मिळणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती ही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहे. ही योजना नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सुरू होणार आहे.
एका अर्थाने ही योजना म्हणून नागरिकांना नवीन वर्षाचे बक्षीस असणार आहे. या योजनेचा 81 कोटी नागरिकांना लाभ मिळाला आहे. यामुळे आता अनेक नागरिकांची भूक मिटणार आहे. ही योजना पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 सालि राबविण्यास मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी सरकार तब्बल 2 लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती मिळाली आहे.Free Ration Yojna
या योजनेचा निर्णय हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील घेण्यात आले आहे. त्याचबरोबर ही योजना नवीन वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2023 तारखे पासून सुरू करण्यात येणार आहे. चला तर मग या योजनेचा लाभ कोणत्या नागरिकांना मिळणार याची माहिती जाणून घेऊयात.
या योजनेचा लाभ हा प्रधान्य क्रमांकातील घरामधील नागरिकांना दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत प्रीती लाभार्थ्याला 5 किलो अन्नधान्य मोफत मिळणार आहे. या योजनेमुळे अनेक गोरगरीब नागरिकांमध्ये खूपच आनंदाचे वातावरण झाले आहे.Free Ration Yojna