Compensation for unseasonal rain: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र मध्ये गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहेत. या अवकाळी पावसामुळे राज्यभरात एक लाख हेक्टर पर्यंत शेतजमीन बांधीत झाली आहे. त्याचबरोबर आता सरकारकडून अतिवृष्टी नुकसान भरपाईची मर्यादा की तीन हेक्टर पर्यंत वाढवण्यात आले आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिके च्या नुकसानीमुळे शेतकरी हा खूपच चिंताग्रस्त झालेला आहे. त्याचबरोबर या चिंताग्रस्त शेतकऱ्यांची चिंता कमी करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा शासन जीआर आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.
या निर्णयांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की संबंधित जिल्ह्यातील यंत्रणेने लवकरात लवकर पिकाचे पंचनामे सादर करावेत. यामुळे शेतकऱ्यांना लवकर आर्थिक मदत दिली जाईल. या अवकाळी पावसामुळे कापूस, मका तूर अशा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.Compensation for unseasonal rain
मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाचा शासन जी आर पाहण्यासाठी येथे क्लिक करा