Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Farmer News

Farmer News: नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी 50 हजार रुपये देणार आहे. मित्रांनो शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी अनेक योजना राबवत आहेत. या योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांना शेती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हे 50 हजार रुपये देणार आहे.

 

प्रकाश वंडी कृषी विकास योजना 2023 हे या योजनेचे नाव आहे. कृषी विकास योजना ही भारत सरकारच्या संबंधित मंत्रालयाने जाहीर केली आहे. भारत सरकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्यामार्फत ही योजना राबवली जात आहे. या योजनेचे उद्देश म्हणजे सेंद्रिय शेताला चालना देणे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला आर्थिक सहाय्यता प्रदान करणे.Farmer News

 

शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आपली शेत जमीन सुपीक असल्यास शेतजमिनीत शेती चांगल्या प्रकारे पिकते. म्हणून पारंपारिक पद्धतीने सेंद्रिय शेती करावी म्हणून सरकार 50 हजार रुपये शेतकऱ्यांना देणार आहे. या रकमेतून शेतकरी सेंद्रिय शेती पद्धत करून शकणार आहे.

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

सरकार आता सर्व देशातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. सरकारने पारंपारिक कृषी विकास योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत रासायनिक धान्य, सेंद्रिय खते, कीटकनाशके, बियाणे, यासाठी तीन वर्षासाठी 1 हेक्टर साठी 50 हजार रुपये अधिक मदत केली जाणार आहे.Farmer News

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *