Soyabean Pik Vima: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात केवळ एक रुपयात पिक विमा भरला जात आहे. आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले तर शेतकऱ्याला सरकारकडून नुकसान भरपाई देखील दिले जाते. त्याचबरोबर मागील हंगामात सोयाबीन पिकाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला होता. आणि याच पार्श्वभूमीवर आता सोयाबीनचा पिक विमा काही जिल्ह्यात शेतकऱ्यांना वाटप सुरू झाले आहे.
शेतकरी मित्रांनो उस्मानाबाद जिल्ह्यातील 36 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिक विमा दिला जात आहे. त्याचबरोबर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने मोठा खंड घेतला आहे. यामुळे उत्पन्नात अनेक शेतकऱ्यांना 50 टक्के घट सोसावा लागणार आहे.
त्याचबरोबर सरकारकडून ज्या भागात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्या भागात शेती पिकाची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात आले आहेत. आणि यामुळे यावर्षी पिक विमा योजनेत सरकारची फसवणूक होणार नाही. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना त्वरित पीक माजला जाणार आहे.Soyabean Pik Vima