Pik Vima: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत, ती बातमी म्हणजेच जिल्हाधिकाऱ्याकडून 12 कोटी रुपये तर उच्च न्यायालयाकडून 150 कोटी रुपये पिक विमा कंपनीला देण्यात येणार आहे. हा पिक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा कधी होणार आहे हे आपण पाहणार आहोत.
2020 रोजी उच्च न्यायालयाने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 3 लाख 57 हजार 287 खरीप पिकांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. न्यायालयाने हा निर्णय कायम स्वरूपी ठेवला असून खरीप पिक विमा 2022-23 मध्ये विमा कंपनीला 200 कोटी जमा करायचा आदेश दिल्यानंतर ही निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली होती. Pik Vima
पिक विमा कंपनीने न्यायालयात याचिका दाखल केली कारण आमदार राणा जगदीश सिंह पाटील त्यानुसार शिंदे फडवणीस सरकारच्या आदेशाने होत असलेली कारवाई स्थगित करण्यात यावी म्हणून उच्च न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीत डॉक्टर सुजित कलेकर यांनीघटनेचा क्रम सांगून 150 कोटी रुपये पीक विमा कंपनीकडून जमा करून घेण्यात यावे.
माननीय न्यायालयाने, पिक विमा कंपनीच्या दोन्ही बाजूच्या झालेल्या वादाचा विचार करून उच्च न्यायालयात 150 कोटी तर जिल्हाधिकाऱ्याकडे 12 कोटी रुपये जमा करण्याचा आदेश सरकारकडून आला होता. पुढील सुनावणी स्थगित ठरूनच ही रक्कम शेतकऱ्याला देण्यात येणार आहे. 172 कोटी रक्कम शेतकऱ्यांना ही मिळणार आहे.Pik Vima